लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर सुरू होती चर्चा; मारहाणीत तरुणाचा मृत्यू..

नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण पाच टप्प्यांत मतदान पार पडलं. उर्वरीत दोन टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नाहीये. दरम्यान आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे कोणत्या मतदारसंघातून कोण बाजी मारणार त्याची. गावागावात, पारापारावर मतदार राजा कोणाच्या बाजूनं कौल देईल? … Continue reading लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर सुरू होती चर्चा; मारहाणीत तरुणाचा मृत्यू..