राज्यातील हवामानात मोठ्या बदलांची शक्यता, तापमानात घट मात्र बळीराजावर नवं संकट

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही काळात तीव्र उष्णतेची लाट असून पारा 40 पार पोहोचलाय. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात 7 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानात घट होण्याची चिन्हे … Continue reading राज्यातील हवामानात मोठ्या बदलांची शक्यता, तापमानात घट मात्र बळीराजावर नवं संकट