मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका ऐतिहासिक शहराचं नाव बदलणार? नार्वेकरांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच उस्मानाबाद शहराचं नामकरण धाराशिव आणि औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. आता त्याच धर्तीवर अलिबागचं देखील नामकरण होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. अलिबागच्या नामकरणासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहीलं आहे. ‘मायनाक नगरी’ असं अलिबागचं नामकरण करण्यात यावं अशी … Continue reading मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका ऐतिहासिक शहराचं नाव बदलणार? नार्वेकरांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र