Ahmednagar News : पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशींचा वीजप्रवाहाचा धक्का लागून मृत्यू
Ahmednagar News : शेतकऱ्याने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे स्वतः शेतकऱ्यासह १५ ते २० म्हशींचे प्राण वाचले. मात्र तरीदेखील पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा पाण्यात तुटून पडलेल्या वीजतारेमुळे उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना कर्जत शहरातील लेंडी नदीवर असलेल्या समर्थ बंधाऱ्यात घडली. मात्र या दुर्घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Continue reading Ahmednagar News : पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशींचा वीजप्रवाहाचा धक्का लागून मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed